रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

भारताचे संविधान :

भारताचे संविधान : 

आम्हि भरताचे लोक, भरताचे एक सार्वभौम 
समाजववादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा 
व त्याच्या सर्व नागरिकास : 
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ; 
विचार अभिव्यक्ति , विस्वास , श्रद्धा 
व उपसना यांचे स्वातंत्र्य ; 
दर्जाची  व संधिची समानता ; 
निस्चितपणे प्राप्त करुन देण्याचा 
आणि त्या सर्वांमधे व्यक्तिची प्रतिष्ठा 
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता 
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन ;
आमच्या संविधान सभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, 1949 रोजी
याद्वारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.

Popular Posts

शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण

 शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण  DOWNLOAD