आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवियाचा
व् त्याच्या सर्व नागरिकास
सामजिक आर्थिक व राजनैतिक न्याय
विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जाची व संधीची समानता
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून
आमच्या संविधान सभेत
आज दिनांक सव्विस नोव्हेम्बर 1949 रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत .
Pages
- शालेय परिपाठ
- प्रगतीपुस्ताकातील नोंदी
- शालार्थ help videos
- शासकीय संकेतस्थळे
- इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
- डाउनलोड करा
- मीना-राजू मंच
- आमच्या शाळांविषयी महिती
- शालेय घंटीचे वेळापत्रक :--
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- थोरांचे जीवनपट
- शासन निर्णय
- बालगीते
- शारीरिक शिक्षण -शालेय उपक्रम
- प्राथमिक शिक्षक नियमावली
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- वार्षिक नियोजन
- आकारिक मूल्यमापन
- संकलित मूल्यमापन
- शालेय पोषण आहार
- जाती प्रवर्ग निहाय यादी (विद्यार्थी नोंदी )
- सेवापुस्तक विषयी माहिती
- शालेय कविता इयत्तानिहाय audio/video 1 ली ते 10 वी
- Online शैक्षणिक Games
- बालसंस्कार
- योगासने व माहिती
- अध्ययन निष्पत्ती प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तर
- प्रकल्प कसा असावा? व पहिली ते आठवी साठी प्रकल्प
- आकारिक मूल्यमापन
संकेतस्थळ मांडणी : संजय पुळकुटे (स.शि. म.न.पा.शाळा क्र.3, लातूर) संपर्क 8888390948
शनिवार, २८ मार्च, २०१५
भारताचे संविधान
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Popular Posts
ताणतणावाचे समायोजन (जीवन कौशल्य)
ताणतणावाचे समायोजन हे एक अत्यंत उपयुक्त जीवनकौशल्य आहे, जे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक ठरते. ताणतणाव हा जीवनाचा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा प्रतिक्रीया / अभिप्राय लिहा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.