समुद्राकाठी रहाणा-या प्रामुख्याने कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळयात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे वगैरैची ये-जा या काळात बंद असते. जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्राला नारळ अर्पण करताना ताम्रनाणी नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. या दिवसापासून मच्छिमार लोक आपल्या होडया घेऊन मच्छिमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात.
Pages
- Home
- प्रगतीपुस्ताकातील नोंदी
- शालार्थ help videos
- शासकीय संकेतस्थळे
- इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
- डाउनलोड करा
- मीना-राजू मंच
- आमच्या शाळांविषयी महिती
- शालेय घंटीचे वेळापत्रक :--
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- थोरांचे जीवनपट
- शासन निर्णय
- राष्ट्रगीत(MP३) मध्ये :-
- यशस्वी होण्याचे नियम
- बालगीते
- शारीरिक शिक्षण -शालेय उपक्रम
- प्राथमिक शिक्षक नियमावली
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- वार्षिक नियोजन
- आकारिक मूल्यमापन
- संकलित मूल्यमापन
- शालेय पोषण आहार
Popular Posts
शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण
शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण DOWNLOAD